मनातले काही भाव येथे मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न -
दाट धुक्यातून कसाबसा मी वाट काढीत चाललो
काय शोधू पाहे हे मन कळेणा अण् पुन्हा पुन्हा हरवलो
जीवन मरणाच्या या गाड्यात पुरता अडकू मी गेलो
कधी सुटणार हे पाश दुःखांचे खूप कासाविस मी झालो
वाट पाहून थकलो तरी नाही आले मरण
का जगतोस असे म्हणते माझे मन, आता पुरे झाले हे जीवन
नाही कोणी माझे येथे, जगणे एकटेच जगलो
केली प्रेमाची अपेक्षा, पण उपेक्षीतच राहीलो...............
*** लिंगूराम शापित
No comments:
Post a Comment